पुस्तकाचे नाव : दक्षिण पर्व
लेखिका : स्नेहलता स्वामी
पृष्ठसंख्या : 188
किंमत : 275/- रु.
शिवराज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने…
स्नेहलता स्वामी यांच्या लेखणीतून साकारलेली कादंबरी
राज्याभिषेकानंतर एक सार्वभौम राजा म्हणून काढलेली आणि एकंदरीत राजांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी मोहीम म्हणजे दक्षिण मोहीम.
राजांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख पटते ते याच कालावधीत. त्यांच्या विचारांची उंची आणि खोली अनुभवण्याची सुंदर पर्वणी येथे मिळते. त्यांची कुशलता, सावधानता, चपळता, दूरदृष्टी, रणनीती, कर्तव्यकठोरता आदींचा परिचय याच काळात जवळून होतो.
राजा म्हणून अभिमानाने नतमस्तक व्हावे, असा हा कालखंड दक्षिण पर्व या कादंबरीत मांडण्यात आला आहे.
प्रत्येक मराठी माणसाने वाचावी अशी ही कादंबरी.
नोंदणीसाठी संपर्क : 9594961858