लेखक : रवींद्र गोळे
हे पुस्तक रूढ अर्थाने चरित्र ही नाही आणि व्यक्तिचित्रण ही नाही. एक विचार एक व्यक्ती आपल्या आयुष्यात कसा अभिव्यक्त करतो, तो विचार कसा जगतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक.
पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणजे अवघा महाराष्ट्र पालथा घालत, भटक्या विमुक्तांचा जीवनसंघर्ष टिपणारे, त्यांचे अश्रू पुसणारे, आणि त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी जिवाचं रान करणारे कर्मयोगी…
एखादी व्यक्ती लेखन, वाचन, चिंतन आणि कृतीतून जेव्हा समाजाचा विचार करते तेव्हा तिच्या हातून कोटी विलक्षण कार्य घडतं याचं दर्शन घडवणारे हे पुस्तक…
समाजाविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने हे वाचलच पाहिजे…
नोंदणीसाठी संपर्क – 9594961858