* तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी या संघविचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा.
* तिनही ठिकाणच्या समस्या वेगळ्या, कार्यकर्ते वेगळे, कार्यशैली वेगळी, तरीही एकच समान सूत्र… परिवर्तन.
* या प्रयोगशाळांत होतात प्रयोग समतेचे, सन्मानाचे आणि स्वावलंबनाचे.
* तीनही प्रकल्प सांगत आहेत आपली कहाणी…
* कहाणी वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय रहात नाही.
६00/- रुपयांचा संच मिळवा केवळ 540- रुपयात.
धनादेश ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्था पुस्तक विभाग’ या नावाने काढावा.