लेखक : श्रीकांत तलगेरी
आर्य आक्रमण सिद्धांत मांडून वैचारिक व सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ माजवण्याचा काही मंडळी सातत्याने प्रत्यत्न करीत असतात. अशा मंडळींची मांडणी साधार खोडून काढण्यासाठी या महत्त्वपूर्ण पुस्तकाची मदत होणार आहे. भारतीय राष्ट्रवाद आणि या देशातील सांस्कृतिक एकात्मता समजून घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
आर्य आक्रमण सिद्धांताचा फोलपणा अधोरेखित करून पाश्चात्त्य मंडळींनी तयार केलेला भ्रम दूर करून नव्या पिढीच्या अभ्यासकांना दिशा देण्याचे काम या पुस्तकातून होईल.
तरुण पिढीने वाचावे, समजून घ्यावे असे पुस्तक.
आपली प्रत आजच नोंदवा. प्रती मर्यादित
नोंदणीसाठी संपर्क : 9594961858
अनुवादक : प्रा. म. मो. पेंडसे
पृष्ठसंख्या : 382
किंमत : 500/- रुपये