Sale!

समरसतेचा वाटसरू

रमेश पतंगे यांचे हे आत्मकथन रूढार्थाने आत्मकथेत मोडणारे नाही. त्यांचा समरसतेचा प्रवास त्यांनी या पुस्तकातून मांडला आहे. ‘समरसता’ ही संकल्पना समजून घेण्याचा गेल्या वीस वर्षांचा त्यांचा प्रवास म्हणजे हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे काही आठवणी आणि समता, स्वातंत्र्य आणि समरसता आकलन करून घेण्याचा वैचारिक प्रवास आहे.

234.00
Sale!

सहस्रचंद्रदर्शन

नूतन वर्ष दिन हा समाजातील सर्व शुभशक्तींचा संगमोत्सव आणि आनंदोत्सव व्हावा यासाठी पुढाकार घेतलेल्या आबासाहेब पटवारी यांची ही जीवनकहाणी. आबासाहेबांच्या विपुल वैविध्य आणि पैलू असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी चित्रण या आत्मलेखनात आले आहे.

225.00
Sale!

सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांनी जो संघर्ष केला तो सामाजिक न्यायाचा संघर्ष. हा संघर्ष नेमका कसा होता? हे सांगणारे पुस्तक.

225.00