भेटवा विठ्ठला
१ मे १९४७ रोजी साने गुरुजींनी हरिजनांच्या विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी पंढरपूरमध्ये प्राणांतिक उपोषण सुरू केले व दि. १० मे रोजी त्यांचा लढा यशस्वी होऊन उपोषणाचीही यशस्वी सांगता झाली. महात्मा गांधी, शंकराचार्य, लोकसभेचे सभापती दादासाहेब मावळणकर, सेनापती बापट, समस्त बडवे कमेटी आणि सनातनी ब्रह्मवृंद यांच्या परस्पर भिन्न भिन्न भूमिकांनी हा लढा प्रचंड गाजला.
या सत्याग्रहाच्या ऐतिहासिक घटनेवर ज्येष्ठ पत्रकार विद्याधर ताठे लिखित सा. विवेक प्रकाशित भेटवा विठ्ठला पुस्तक
सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया किती गुंतागुंतीच्या आणि अनेक पदरी असतात हे नव्या पिढीने समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
किंमत – २००/- रु.
सवलत मूल्य – १८०/- रु.
महाराष्ट्राचे कृषिनायक
ही गाथा आहे महाराष्ट्रातील ३०हून अधिक जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांची.. विविध कृषी घटकांत अभूतपूर्व कृषी -क्रांती घडवून आणणार्यांची…
शेती व्यवसाय करणाऱ्या सर्वांनाच हा ग्रंथ निश्चितच प्रेरणादायी ठरेल…
किमत 1000 रु /-




