Regular
पुस्तकाचे नाव : दक्षिण पर्व
शिवराज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने…
स्नेहलता स्वामी यांच्या लेखणीतून साकारलेली कादंबरी
राज्याभिषेकानंतर एक सार्वभौम राजा म्हणून काढलेली आणि एकंदरीत राजांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी मोहीम म्हणजे दक्षिण मोहीम.
राजांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख पटते ते याच कालावधीत. त्यांच्या विचारांची उंची आणि खोली अनुभवण्याची सुंदर पर्वणी येथे मिळते. त्यांची कुशलता, सावधानता, चपळता, दूरदृष्टी, रणनीती, कर्तव्यकठोरता आदींचा परिचय याच काळात जवळून होतो.
राजा म्हणून अभिमानाने नतमस्तक व्हावे, असा हा कालखंड दक्षिण पर्व या कादंबरीत मांडण्यात आला आहे.
प्रत्येक मराठी माणसाने वाचावी अशी ही कादंबरी.
पुस्तकाचे नाव : दक्षिण पर्व
लेखिका : स्नेहलता स्वामी
पृष्ठसंख्या : 188
किंमत : 275/- रु.
उलटं टांगलेलं भूत आणि म्हातारी
गोष्ट आवडत नाही असा मनुष्य विरळा. एकाच वेळी मनोरंजन आणि प्रबोधन करणारे गोष्ट हे मोठे ताकदवान माध्यम आहे.
समाजशास्त्र, पर्यावरण, परिसर अभ्यास, मूल्यशिक्षण, सामान्य ज्ञान या आणि अशा पाठ्यविषयांना पूरक असलेल्या गोष्टी या पुस्तकातून वाचायला मिळतील.
नोंदणीसाठी संपर्क : 9594961858
https://www.youtube.com/watch?v=QMw-p6lXRqU
Moropant Pingley : The Architect of Hindu Resurgence
Moropant Pingley : The Architect of Hindu Resurgence
Written by : Mandar Moroney and Pranjali Kane
Foreword by Swapan Dasgupta
Prakashan : Vivek
साई माझा सांगाती
लेखक : विद्याधर ताठे
श्री साई बाबांच्या लीला अनंत आहेत. हा ग्रंथ श्री बाबांचे चरित्र नाही. तसेच त्यांच्या समग्र लोकांची गाथा नाही, ही साई बाबांच्या कथासागरातील एक ओंजळ आहे. प्रातिनिधिक लीला, प्रसंग, घटनांचे पुण्यस्मरण आहे. साई बाबांकडे आकर्षित होणाऱ्या नव्या संगणक युगातील युवा नवभक्तांसाठी हा एक ट्रेलर आहे.
साईबाबा शिर्डीत कसे आले, त्याचे स्वागत कसे झाले, त्यांनी पाणी वापरून दीपोत्सव कसा साजरा केला, रुग्णप्रती असलेला त्यांचा करुणभाव, सर्व पशुपक्षी आदी चराचरांबद्दल असलेले बाबांचे प्रेम, सामाजिक सद्भाव, समरसता एवं उपासनांचा समन्वय, अशा विविध विषयांवर लेखकाने सहज आणि सोप्या भाषेत लिहिले आहे.
आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद
लेखक : श्रीकांत तलगेरी
आर्य आक्रमण सिद्धांत मांडून वैचारिक व सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ माजवण्याचा काही मंडळी सातत्याने प्रत्यत्न करीत असतात. अशा मंडळींची मांडणी साधार खोडून काढण्यासाठी या महत्त्वपूर्ण पुस्तकाची मदत होणार आहे. भारतीय राष्ट्रवाद आणि या देशातील सांस्कृतिक एकात्मता समजून घेण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
किंमत : 450/- रुपये
गिरीश प्रभुणे : जसे कळले तसे
लेखक : रवींद्र गोळे हे पुस्तक रूढ अर्थाने चरित्र ही नाही आणि व्यक्तिचित्रण ही नाही. एक विचार एक व्यक्ती आपल्या
आम्ही संघात का आहोत…
“हे पुस्तक ‘मी, मनू आणि संघ’चा पुढील भाग म्हणता येईल. ‘संघात जाऊन तुम्हाला काय मिळते? तुम्ही ब्राह्मणेतर असून संघात कसे? तुम्ही बुद्धिवादी असूनही बंदिस्त विचारसरणी असलेल्या संघात कसे काय रमू शकता?’
या सर्व प्रश्नांची उत्तरे देता देता संघविचारांची मूळ प्रेरणा, संघकार्य जाणून घेण्याची अनुभव प्रक्रिया आणि या सर्वांतून स्वयंसेवकांना सहज घडणारा राष्ट्रबोध आणि कर्तव्यबोध याचे सहज सोप्या भाषेत वर्णन या पुस्तकातून करण्यात आले आहे.”
केवळ स्वयंसेवकांनी नव्हे, तर संघ जाणून घेणाऱ्या प्रत्येकाने आणि संघपरिघाच्या बाहेरील प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचले पाहिजे…
लेखक – रमेश पतंगे
नारायणी
लेखक : किशोर दीक्षित
देवीच्या विविध रूपातील, देवीचे विविध अलंकार यांचे आकर्षक छायाचित्रे.
शंकराचार्यांचा आशीर्वाद लाभलेला ग्रंथ…
मूळ किंमत – 600/- रु. सवलत मूल्य 500/- रु.
पृष्ठ : 188
Books
भारतमातेच्या वीरांगना
या 75 विरांगनांमध्ये केवळ स्वातंत्र्यसमराच्या काळातील महिला नसून त्याही आधीपासून इंग्रजांशी लढा देत असलेल्या महिला वीरांगना आहेत. यात पहिला मानवी बाँब आणि पहिली सशस्त्र महिला तुकडी बनविणार्या राणी वेलू नाचियार, राणी चेन्नमा, राणी शिरोमणी, देवी अहिल्याबाई होळकर अशा वीरांगनांचा समावेश आहे. तसेच मूलमती, अम्मी स्वामीनाथन, उदा देवी, अवंतीबाई गोखले, राजकुमारी गुप्ता, बेगम हजरत महल, मीरा बहन, पेरिबेन कॅप्टन, फुलो-झानो मुर्मू, अजीजन बाई अशा अपरिचित वीरांगनांचीही माहिती देण्यात आली आहे.
स्वातंत्र्याची 75री साजरी करीत असताना अशा वीरांगनांचे स्मरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
२५०/-
गोष्ट नर्मदालयाची
गोष्ट नर्मदालयाची
लेखिका : भारती ठाकूर
भारती ठाकूर नाशिक सोडून नर्मदाकिनारी आल्या. त्याला एक तप पूर्ण झालं. कशी सरली ही 12 वर्षं?
या 12 वर्षांत त्यांनी अभ्यासक्रमात केलेल्या नवनवीन क्रांती, त्यांना आलेले अनुभव वाचण्यासाठी आपली प्रत आजच नोंदवा.
आपले संविधान
आपले संविधान :
लेखक : ज्येष्ठ विचारवंत आणि संविधानाचे अभ्यासक मा. रमेश पतंगे
पुस्तकाची मूळ किंमत २२५/-
सवलत मूल्य २०० /- रुपये
रसमयी लता
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक…
साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पुस्तकाच्या मॅटर सहित लतादीदींचे सुंदर पोट्रेट, लतादीदींच्या विविध भावमुद्रांची रंगीत चित्रं आणि हार्डबाऊंडिंग कव्हर ही या पुस्तकाची खास वैशिष्टये…
पुस्तकाची मूळ किंमत – रु. २५०/-
आहार आणि उपासना
- बदलत्या जीवनशैलीमुळे रेडी टू इट आणि अन्नपदार्थांची घरपोच सेवा, याचे आरोग्यास होणारे दुष्परिणाम कोणते?
- आजची स्वयंपाकघरे अनेक सोयी-सुविधांनी सज्ज असूनही आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत, याचे कारण?
- सात्विक अन्न म्हणजे काय? आहार आणि उपासना हे एकमेकांना पूरक कसे? हे जाणून घेण्यासाठी सुप्रसिद्ध लेखिका स्नेहा शिनखेडे यांच्या ओघवत्या लेखणीने शब्दबद्ध झालेले आगामी पुस्तक
आहार आणि उपासना, सवलत मूल्य – 225/-
“शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला”
हा विषय केवळ अभ्यासकांपुरता मर्यादित न राहता मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा यासाठी “शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला” ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत.
Movies
सप्तर्षी विशेष ग्रंथ
लवकरच प्रकाशित होत आहे…..
आधुनिक काळातील सात महापुरुषांनी आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रात काम करताना समाज, राष्ट्र एक ठेवण्याचे काम केले. या सात महापुरुषांच्या कार्याचा…
ग्रंथाची मूळ किंमत रु.५००/-
सवलत मूल्य रु.३५०
Music
जीवन समृद्धीच्या कथा
जीवन समृद्धीच्या कथा | पहिली कथा सशाचे स्वातंत्र्य
लेखक : रमेश पतंगे. मूळ किंमत – 175/-
सवलत मूल्ये : 157/-